शेवटाकडून सुरुवात...
- Kaustubh Savatkar
- Apr 21, 2020
- 1 min read
Updated: Jun 15, 2021
लिहिण्याचा सूर न सापडणं ही आत्ताची सगळ्यात जास्त चिंतेची गोष्ट आहे... कशातही मन लागत नाही.. खरंतर मन आहेच कुठे आता या सगळ्या जगरहाटीत... काही तरी जाणवायला हवं, आतपर्यंत झिरपायला हवं.... या उन्हाळ्यात मन कोरडंठक्क झालंय नुसतं... न फुलणं, न उमेद... अंधार जणू काही...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.